कधी तरी स्वप्नात ये ना रे!

प्रिय मनीष,
तु जाऊन आठ वर्षे झाली. घरी सगळे सतत तुझी आठवण काढत असतात. तू होतास तेव्हा सगळे काही ठिक होते. आता सगळे नर्व्हस असतात.

जर शक्‍य असेल कर प्लिज प्लिज पुन्हा आमच्यात ये ना रे..
कधी तरी शक्‍य असेल तर स्वप्नात येऊन आई बाबांना भेटून जा.

तुझा दादा

गणेश सुर्वे

gsurve@softcell.in

3 comments

यावर आपले मत नोंदवा